Green Pune
|| आवाहन ||
     ३५०) हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे.
     ३५०) त्या निमित्त महाराजांच्या ३५० किल्ल्यांवर भगवा झेंडा फडकावून आपण त्यांना वंदन करू शकतो.
     ३५०) ६ जूनच्या अगोदर हे करणे सहज शक्य आहे.
     ३५०) ६ जून रोजी सर्व ३५० किल्ल्यांवर शिवराज्याभिषेक मोहोत्सव साजरा करता येईल. यामुळे खूप नागरिकांना सहभागाची संधी मिळेल.
     ३५०) भगवा २५ - ५० मिटर उंचीच्या ध्वजस्तंभावर उभारला तर दुरून पण छान दिसेल.
     ३५०) किल्ल्याच्या पंचक्रोशीतील गावांना भगव्याच्या दैनंदीन दर्शनानाने प्रेरणा मिळत राहील.
     भारतीय सौर दिनांक ७ चैत्र शेक १९४५
२७ मार्च २०२३
    
     संकल्पना :      WhatsApp    +91 9325175596